Monday, July 16, 2012

चूक..


कधी कधी जीवनात एक अशी वेळ येते की आपल्याला खूप आधी केलेली चूक समजते..
अन ती चूक सुधारावी वाटते पण जेव्हा ती चूक कळते ती वेळ खूप वाईट असते..
कारण ती चूक सुधरायला गेलो तर अनेक चुका घडण्याची शक्यता असते..
आशा वेळी आधीची चूक चुकच ठेवण चांगल असत..
भले ती चूक असली तरी.. :(


-वैशाली ओटवणेकर 

1 comments:

Subhash Pande said...

mast

Post a Comment